10 वर्षांनंतर आयुष्यात आलेल्या बाळाच बारस केलं अन् पुण्याला परतत असताना आक्रीत घडलं, क्षणात सगळं संपलं…

सध्या राज्यात अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लिंबेजळगाव परिसरात, दहा वर्षांनंतर बाळाचं बारसं आटोपून पुण्याला परतताना एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेत सहा महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या … Read more

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालतं? महत्वाची माहिती उघड…

नागपुरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. यामुळे … Read more

बॉलीवूडमध्ये खळबळ! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या, भयंकर माहिती आली समोर…

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून कारण समोर आले नाही. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ९ वाजण्याच्या सुमारास … Read more

पुण्यात मुलाने आत्महत्या केली अन् गावाकडे आई वडिलांनीही केला आयुष्याचा शेवट, भयंकर माहिती आली समोर

आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून संगमनेर शहरात राहणाऱ्या पती-पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात राहत असलेल्या गणेश … Read more

आधी लहान लेक गेला, मग मोठ्याने आत्महत्या केली, मायबापाने आठ दिवसातच सगळं संपवलं, घडलं विपरीत..

आठ दिवसापूर्वी पुण्यात शिक्षणासाठी थांबलेल्या मुलानं आत्महत्या केली आणि त्याचा धक्का एवढा बसला की, आई-वडिलांनी गावाकडं आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे सगळेच हादरले असून संगमनेर शहरात राहणाऱ्या पती-पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात राहत असलेल्या गणेश … Read more

विकृतीचा कळस! भररस्त्यात गायीवर अत्याचार, २६ वर्षीय विकृत तरुण ताब्यात, घटनेने उडाली खळबळ…

नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक जनावरावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने निष्पाप गायीचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संशयित विकृत … Read more

शिवरायांचा पुतळा कोसळला तरी कसा? सरकारी अधिकाऱ्यांनी सांगीतलं धक्कादायक कारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण … Read more

नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा काही दिवसांतच कोसळला; शिवप्रेमी संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण … Read more

बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, आरोपीचे सामानच…

बदलापुरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर … Read more

मोहंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द, वक्तव्यानंतर रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

नाशिकमध्ये पंचाळे गावात एका कार्यक्रमात प्रवचन करताना सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. याबाबत वातावरण तापलं आहे. मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी हे विधान होते. यानंतर मुस्लिम सामाज आक्रमक झाला आहे. त्यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर, नगर जिल्ह्यातही … Read more