तिरुपती मंदिर हिंदूंच्याच हातात राहणार, फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे व्यंकटेश्वर स्वामींची भेट घेतली. पूजेनंतर त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्याचे संकेत दिले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, तिरुमलामध्ये गोविंदाच्या नावाशिवाय दुसरे काहीही ऐकू येणार नाही. इथे ओम नमो वेंकटेश्वराशिवाय दुसरा … Read more