Pune News: माजी सरपंचाने आळंदीतील इंद्रायनी नदीत दिला जीव; धक्कादायक कारण आले समोर

Pune News: पुण्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणावरून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. इंद्रायणी नदीतून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याच्या कारणाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले … Read more