Rohit Sharma : टिमच्या विजयाचे श्रेय कोणाला? रोहित शर्माने ‘या’ खेळाडूचे नाव केले पुढे, भावूक होत म्हणाला…

Rohit Sharma : काल झालेल्या क्रिकट विश्चचषक उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला.  भारताने २०१९ च्या विश्वचषकातील सेमीफायनलचा भारताने विश्वचषक २०२३ मध्ये बदल घेतला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, … Read more