राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार … Read more

फॉर्म्युला आखला अन् भाजप फसला, आवडत्या सुत्रामुळेच फडणवीसांची गोची, गणित कुठं फसलं?

नुकतेच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे पाहायला मिळालं. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. निवडणूक निकालांत महायुतीचा पुरता धुव्वा उडाला आहे. लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागावाटपाचा विषय काढला. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली … Read more