Love Marriage : प्रेमी युगुलाने केलं पळून जाऊन लग्न, १५ दिवसांनी घरी येताच दोन्ही कुटुंबात राडा, लाठ्या-काठ्या अन्…

Love Marriage : छत्रपती संभाजीनगरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी पदमपुऱ्यातील मोची गल्ली शेजारी राहणाऱ्या मुला मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पंधरा दिवस बाहेर राहून ते घरी आले. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील १८ जण एकमेकांवर तुटून पडले. यावेळी अनेकांची डोकी फुटली. यामध्ये काठ्याचाकू दांडे याने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात … Read more