देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे; प्रसिद्ध वकीलांचे वक्तव्य

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. त्यामुळे राज्याचे वातवरणही चांगलेच तापले आहे. अजित पवारांच्या या बंडानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी अजित पवारांसोबतच शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजप नेत्यांवरही जोरदार टीका केल्या आहे. अजित पवारांचं … Read more