चौघांचा जीव घेणाऱ्या चेतन सिंगला आहे ‘हा’ भयानक आजार; चौकशीत झाला मोठा खुलासा

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक एएसआय अधिकारी होता. चेतन सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने असे केल्याचे चौकशीत … Read more

सगळं ठरलं होतं, ४ महिन्यातच माझा मुलगा टीकाराम…; ढसाढसा रडले गोळीबारात मरण आलेल्या ASI चे वडील

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीकाराम यांचाही मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन सिंग नावाच्या एका कॉन्स्टेबलने हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि तीन प्रवाशांचा जागीच … Read more