एक्सप्रेस

चौघांचा जीव घेणाऱ्या चेतन सिंगला आहे ‘हा’ भयानक आजार; चौकशीत झाला मोठा खुलासा

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ...

सगळं ठरलं होतं, ४ महिन्यातच माझा मुलगा टीकाराम…; ढसाढसा रडले गोळीबारात मरण आलेल्या ASI चे वडील

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये ...