पाण्याची कमी असल्यास १ एकरात लावा ‘ही’ २ हजार झाडं; कमवाल लाखो रूपये

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि पावसाळ्यातही पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. पाणी कमी असल्यामुळे कोणतं पिक शेतात लावायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडत असतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची त्यांना लागवड करता येत … Read more