त्यानं लपवलं, आम्हालाही माहीत नाही! रेल्वेच्या माहितीनं गोळीबाराला वेगळं वळण; केस फिरणार?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक एएसआय अधिकारी होता. चेतन सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने असे केल्याचे चौकशीत … Read more

चौघांचा जीव घेणाऱ्या चेतन सिंगला आहे ‘हा’ भयानक आजार; चौकशीत झाला मोठा खुलासा

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक एएसआय अधिकारी होता. चेतन सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने असे केल्याचे चौकशीत … Read more

संतापलेल्या चेतनने ASI ला गोळी मारली अन् नंतर…; पोलिसांनी सांगितलं एक्सप्रेसमध्ये काय घडलं?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबारात तीन प्रवासी आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने … Read more

चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक वरिष्ठ अधिकारी टीकाराम हे होते. संतापलेल्या कॉन्स्टेबलने तीन डब्बे फिरुन १२ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्याने गाडीची चेन ओढली होती. गाडी हळू झाल्यानंतर त्याने डब्यातून उडी … Read more

आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जयपूरवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या रेल्वेत आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा एक कॉन्स्टेबलच होता. चेतन सिंग असे त्याचे नाव असून पोलिसांनी … Read more

चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम यांचाही मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन नावाच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा आणि … Read more