तीन दारुड्यांनी बस थांबवून चालकासोबत घातला वाद, केली अशी डायलॉगबाजी की प्रवाशीही झाले लोटपोट

दारु पिल्यानंतर लोकांना शुद्ध नसते. दारुच्या नशेत कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही लोक तर शिवीगाळही करतात. त्यामुळे लोक अशा मद्यपेयींपासून लांबच राहणे पसंत करतात. अशीच एक घटना आता परभणीतून समोर आली आहे. तीन दारु पिलेले प्रवासी बसमध्ये बसलेले होते. त्यावेळी बस निघाली असता त्यांनी तिथे चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस … Read more