चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी निभावलीये मोठी भूमिका, एक शास्त्रज्ञ तर दुसरा…

नुकतीच भारताची चांद्रयान ३ मोहिम पार पडली आहे. चांद्रयान ३ च्या लाँचिंगकडे फक्त भारताचेच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. या चांद्रयान ३ ची मोहिमेची सुरुवात यशस्वी झाली आहे. या यानाचे उड्डाण यशस्वीपणे पार पडलेले आहे. आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २३ ऑगस्टला याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या चांद्रयान ३ … Read more