एक फोन येतो अन् बँक अकाऊंट होतंय खाली; मुंबईत अनेकांना फसवलं; फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ करा

सध्या सायबर क्राईमच्या अनेक घटना घडत आहे. लोकांना फोन येतात आणि अचानक बँकेतील अकाऊंटमधील पैसे गायब होतात. अनेकांची खाती अशाप्रकारे रिकामे झाली असून मुंबईत याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गुंतवणूकीवर चांगला मोबदला देतो, असे म्हणत सायबर क्राईम गुन्हेगार लोकांची खाती रीकामी करताना दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये दहिसर, शिवाजीनगर, मुलुंड, अंधेरी, घाटकोपर यांसारख्या अनेक … Read more