हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा मृत्यू कसा झाला? अखेर धक्कादायक सत्य आले समोर

काही दिवसांपूर्वी हरिशचंद्र गडावर सहाजण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. धुक्यांमुळे वाट चुकली, वारा पाऊस सहन न झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पर्यटकाचा थंडी वाजून मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. आता दोन दिवसांनंतर यामागचे सत्य समोर आले आहे. त्याचा मृत्यू नक्की कसा झाला हे आता समोर आले आहे. अनिल … Read more

हरीश्चंद्र गडावर फिरायला गेलेल्या तरुणांसोबत घडली भयानक घटना; एकाचा जागीच मृत्यू

सध्या पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला जात आहे. पण ट्रेकिंगला जाताना धक्कादायक घटनाही घडत आहे. हरिशचंद्र गडावर जाण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. पण आता तिथूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हरिशचंद्र गडावर फिरण्यासाठी गेलेल्या सहा सहा तरुणांसोबत भयानक घटना घडली आहे. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तिथे थंडी जास्त असल्यामुळे एकाचा गारठून गेला होता. या … Read more