हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा मृत्यू कसा झाला? अखेर धक्कादायक सत्य आले समोर

काही दिवसांपूर्वी हरिशचंद्र गडावर सहाजण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. धुक्यांमुळे वाट चुकली, वारा पाऊस सहन न झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पर्यटकाचा थंडी वाजून मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. आता दोन दिवसांनंतर यामागचे सत्य समोर आले आहे. त्याचा मृत्यू नक्की कसा झाला हे आता समोर आले आहे. अनिल … Read more