ऋतुराज गायकवाडला लागली लाॅटरी, बनला टिम इंडीयाचा नवा कर्णधार; BCCI चा धाडसी निर्णय

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने सर्व युवा खेळाडूंची निवड केली आहे. १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या स्टार खेळाडूंनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या … Read more