चौघांचा जीव घेणाऱ्या चेतन सिंगला आहे ‘हा’ भयानक आजार; चौकशीत झाला मोठा खुलासा

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक एएसआय अधिकारी होता. चेतन सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने असे केल्याचे चौकशीत … Read more

सगळं ठरलं होतं, ४ महिन्यातच माझा मुलगा टीकाराम…; ढसाढसा रडले गोळीबारात मरण आलेल्या ASI चे वडील

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीकाराम यांचाही मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन सिंग नावाच्या एका कॉन्स्टेबलने हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि तीन प्रवाशांचा जागीच … Read more

आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जयपूरवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या रेल्वेत आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा एक कॉन्स्टेबलच होता. चेतन सिंग असे त्याचे नाव असून पोलिसांनी … Read more

चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम यांचाही मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन नावाच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा आणि … Read more