बापानेच पोटच्या पोरांना विहीरीत फेकून घेतला जीव; नगरच्या घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण कधी कधी वाद मोठा झाल्यानंतर भयानक घटनाही घडतात. आता अशीच एक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. यामध्ये आईवडिलांच्या वादात दोन चिमुकल्यांनी आपला जीव गमावला आहे. पत्नीच्या भांडणामुळे वैतागलेल्या एका पतीने आपल्या दोन मुलांना विहीरीत फेकून दिले आहे. या घटनेत दोन्ही मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोकूळ … Read more