तुरुंगातून बाहेर आला गावगुंड, त्रासलेल्या गावकऱ्यांनी घेतला असा बदला की पोलिसही हादरले

राज्यातील काही ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक गावगुंड लोकांना त्रास देत आहे. त्यामुळे त्रासलेल्या लोकांना नक्की काय करावे हे कळेनासे झाले आहे. अशात वर्धामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धामध्ये एका ३० वर्षीय गुंडाला गावकऱ्यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तो नुकताच तुरुंगातून जामिनावर सुटला होता. … Read more