संतापलेल्या चेतनने ASI ला गोळी मारली अन् नंतर…; पोलिसांनी सांगितलं एक्सप्रेसमध्ये काय घडलं?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबारात तीन प्रवासी आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने … Read more