Accident News: नववर्षाच्या पहाटे काळाचा घाला, एकाच दिवशी ६ मित्रांचा मृत्यू, थरकाप उडवणारी घटना

Accident News: झारखंडच्या जमशेदपूर येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात ६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मोठी पळापळ झाली. जमशेदपूरमध्ये हा अपघात झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं धावणाऱ्या कारचा अपघात झाल्याने ६ तरुण जागीच … Read more

Accident News: नवीन वर्षीच्या पार्टीने केला घात, कारचा झाला चक्काचूर, 6 जीवलग मित्रांचा अंत

Accident News: झारखंडच्या जमशेदपूर येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात ६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मोठी पळापळ झाली. जमशेदपूरमध्ये हा अपघात झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमधील जमशेदपूरमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं धावणाऱ्या कारचा अपघात झाल्याने ६ तरुण जागीच … Read more

अंत्यविधीला दोरी तोडून वासरु आले धावत, तोंडामध्ये लाकूड घेत मालकाला दिला मुखाग्नी; लोकांचे डोळे पाणावले

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे. माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत … Read more

मार खाऊनही मालकाच्या अंत्यसंस्काराला पोहचले मुके वासरू; मृतदेह पाहताच रडून रडून झाले बेहाल

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे. माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत … Read more

बैलाला वाचण्यासाठी गेलेल्या ६ जणांचा झाला भयानक मृत्यू; घडलेली घटना ऐकून हादरुन जाल

झारखंडच्या रांचीमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बैलाला वाचवायला गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीपासून ७० किलोमीटर लांब असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पिस्का गावात ही घटना घडली असून ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच गावातील आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. घटना … Read more

अधिकारी झाली अन् पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी, 10 हजारासाठी सगळ्या कष्टावर फेरले पाणी…

अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच घटना झारखंडमध्येही घडली आहे. अधिकारी झालेल्या तरुणीला पहिल्याच दिवशी लाच घेताना पकडण्यात आले आहे. मिताली शर्मा असे तिचे नाव आहे. मितालीने वयाच्या २१ व्या वर्षी झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली होती. पण पहिल्याच पोस्टिंगमध्ये ती लाच घेताना आढळून आली आहे. पैशाचा मोह न आवरता आल्यामुळे ती … Read more