…तर इर्शाळवाडीतील सर्व आदिवासी आज सुखरुप असते; धक्कादायक माहिती आली समोर

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये १२जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात इर्शाळवाडीतील लोकांचा जीव वाचला असता, पण वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला अशी चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी कुटुंबांनी वाडीतील घरे सोडून … Read more

“घर नाही तिथे फक्त मातीच, मी शाळेत होतो म्हणून वाचलो, आई-बाबांना तर पळताही आले नाही”

सध्या राज्यातच नाही तर देशभरात मुसळधार पाऊस येत आहे. अनेक ठिकाणी तर पुरही आला आहे. तसेच दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. लोकं रात्रीच्या झोपेत असतानाच ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोक अकडले आहे. तर काही … Read more

इर्शाळवाडीत अधिकाऱ्याचा मृत्यू, बचावकार्य सुरु असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले अन्…

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १२० लोक अजूनही ढिगाऱ्याखाडी अडकून बसलेली आहे. बचावकार्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे. अशात आणखी एक धक्कादायक घटना घडली तिथे घडली आहे. … Read more

शाळेत होतो म्हणून वाचलो आई वडिलांना तर…; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला भयानक अनुभव

सध्या राज्यातच नाही तर देशभरात मुसळधार पाऊस येत आहे. अनेक ठिकाणी तर पुरही आला आहे. तसेच दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. लोकं रात्रीच्या झोपेत असतानाच ही भयानक घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोक अकडले आहे. तर काही … Read more

रायगडमध्ये दरड कोसळल्यामुळे अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली, आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर १२० जण…

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात रात्री भयानक घटना घडली आहे. या तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. एका आदिवासी पाड्यावर ही दरड कोसळली आहे. यामध्ये २५ ते ३० घरे उद्ध्वस्त झाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली १२० लोकं अडकल्याची भिती आहे. मध्यरात्री ही भयानक घटना घडली. त्यानंतर लगेचच याठिकाणी रेस्क्यु ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या घटनेत आतापर्यंत ६ … Read more

दरड कोसळल्यानंतर नातलगांचा हृदय पिळवटणारा आक्रोश; प्रशासनाला हातापाया पडून करताहेत ‘ही’ विनंती

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे भयानक घटना घडली आहे. याठिकाणी रात्री सर्व गाव झोपेत असताना दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२० पेक्षा जास्त लोक हे ढिगाऱ्याखाली अडकले आहे. मध्यरात्री ही घटना घडली होती. त्यानंतर तातडीने बचावपथक तिथे दाखल झाले असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. या ढिगाऱ्यातून २७ लोकांना सुखरुपपणे ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले … Read more

इर्शाळवाडीत बचावकार्य सुरु असताना घडली भयानक घटना, अधिकाऱ्याला गमवावा लागला जीव

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १२० लोक अजूनही ढिगाऱ्याखाडी अडकून बसलेली आहे. बचावकार्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे. अशात आणखी एक धक्कादायक घटना घडली तिथे घडली आहे. … Read more