मार खाऊनही मालकाच्या अंत्यसंस्काराला पोहचले मुके वासरू; मृतदेह पाहताच रडून रडून झाले बेहाल

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे. माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत … Read more