mewalal thakur

अंत्यविधीला दोरी तोडून वासरु आले धावत, तोंडामध्ये लाकूड घेत मालकाला दिला मुखाग्नी; लोकांचे डोळे पाणावले

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम ...