विहीरीत पडलेल्या बैलाला वाचवायला गेलेल्या ६ जणांचा मृत्यू, पाण्यात उतरले अन् अचानक…

झारखंडच्या रांचीमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बैलाला वाचवायला गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीपासून ७० किलोमीटर लांब असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पिस्का गावात ही घटना घडली असून ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच गावातील आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. घटना … Read more