नागपंचमीला माहेरी आलेल्या महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू; रात्री अंगणात झोपली अन्…

धाराशिवमध्ये एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ती महिला माहेरी आली होती. पण लग्नानंतरची पहिली नागपंचमीच तिची अखेरची नागपंचमी ठरली आहे. धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर तिला लातूरला आणण्यात आले होते, कारण लातूर हे तिचे सासर होते. त्याठिकाणीच तिच्यावर अंत्यसंस्कार … Read more