tikaram

संतापलेल्या चेतनने ASI ला गोळी मारली अन् नंतर…; पोलिसांनी सांगितलं एक्सप्रेसमध्ये काय घडलं?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ...

आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या ...

चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम ...

पूर्ण डब्यात रक्तच रक्त.. अधिकाऱ्याचा मृतदेह पडलेला..; प्रत्यक्षदर्शीने सांगितला रेल्वेतील गोळीबाराचा थरारक प्रसंग

पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एका आरपीएफ ...