संतापलेल्या चेतनने ASI ला गोळी मारली अन् नंतर…; पोलिसांनी सांगितलं एक्सप्रेसमध्ये काय घडलं?

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबारात तीन प्रवासी आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने … Read more

आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर

जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जयपूरवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या रेल्वेत आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा एक कॉन्स्टेबलच होता. चेतन सिंग असे त्याचे नाव असून पोलिसांनी … Read more

चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम यांचाही मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन नावाच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार करताना एका पाठोपाठ एक गोळी मारत चौघांवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा आणि … Read more

पूर्ण डब्यात रक्तच रक्त.. अधिकाऱ्याचा मृतदेह पडलेला..; प्रत्यक्षदर्शीने सांगितला रेल्वेतील गोळीबाराचा थरारक प्रसंग

पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एका आरपीएफ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. एका माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागचे कारण नक्की काय आहे हे अजून समजू शकलेले नाही. पोलिस … Read more