चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक वरिष्ठ अधिकारी टीकाराम हे होते. संतापलेल्या कॉन्स्टेबलने तीन डब्बे फिरुन १२ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्याने गाडीची चेन ओढली होती. गाडी हळू झाल्यानंतर त्याने डब्यातून उडी … Read more