Mayur
उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; शिंदेंविरुद्धच्या दोन्ही याचिकांबाबत म्हणाले…
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना नोटीशीही पाठवल्या होत्या. पण त्याला उत्तर लगेच ...
चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…
सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये ...
शरद पवारांना मोठा धक्का, विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने ‘या’ नेत्याची केली निवड
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. अजित पवारांसोबत मोठ्या प्रमाणात आमदार गेल्यामुळे शरद पवारांसोबत खुप कमी आमदार राहिलेले आहे. त्यामुळे आता ...
गश्मीर महाजनीचे मराठी इंडस्ट्रीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, वडिलांच्या निधनानंतर मला फक्त…
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. ते शेवटच्या काळात फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. ...
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना, १४ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी
गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर अनेक अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. आता पुन्हा एकदा ...
“संभाजी भिडेची मिशी कापून आणा अन् १ लाख रुपये बक्षीस मिळवा”; ‘या’ नेत्याची जाहीर ऑफर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यामुळे सगळीकडून ...
संतापलेल्या पतीने भररस्त्यात केला पत्नीवर चाकूने हल्ला अन् नंतर..; मुंबईतील खळबळजनक घटना
पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काहीवेळा असे वाद होतात की त्यामध्ये दोघांपैकी एक जण दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करतो. अशीच एक घटना ...
सगळं ठरलं होतं, ४ महिन्यातच माझा मुलगा टीकाराम…; ढसाढसा रडले गोळीबारात मरण आलेल्या ASI चे वडील
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये ...
आधी सिनियरवर गोळीबार, नंतर ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराचे खरे कारण आले समोर
जयपूर-मुंबई एक्सप्रेमध्ये आज पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन प्रवासी आणि एक एएसआय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या ...
चौघांवर गोळीबार, चेन पुलींग..; जयपूर एक्सप्रेसमध्ये नक्की काय घडलं? अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीका राम ...