साप घरात घुसू नयेत यासाठी या वनस्पती ठेवा जवळ, साप फिरकणार सुद्धा नाही, जाणून घ्या…

विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होत असतो. हा आकडा मोठा आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरते आणि सापाला नाईलाज म्हणून बिळाबाहेर पडावे लागते. यामुळे यावर काही उपास माहिती असणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत … Read more

काय सांगता! जगात प्रथमच एका रोबोची आत्महत्या, जिन्यावरून मारली उडी, कारण ऐकून सगळेच हादरले…

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. ही खरोखरच घडलेली घटना आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या केल्याने या घटनेची सगळीकडे चर्चा … Read more

जगात प्रथमच एका रोबोची आत्महत्या! जिन्यावरून मारली उडी, भयंकर कारण आलं समोर…

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. ही खरोखरच घडलेली घटना आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या केल्याने या घटनेची सगळीकडे चर्चा … Read more

ज्या बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 116 जणांचे जीव गेले, तो बाबा आहे कोण? भयंकर माहिती आली समोर…

कालच उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना घडली. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले. भोले बाबांच्या सत्संगाच्या या भव्य कार्यकमात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अनेक भक्तांचे बळी घेतले आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये ज्यांचे जीव … Read more

10 लाख भारतीय कावळे मारण्याचे आदेश! नेमकं कारण काय? सरकारचा मोठा निर्णय…

भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. कावळा त्यांच्या प्राथमिक परिसंस्थेचा भाग नाही. देशाच्या वन्यजीव विभागाने भारतीय वंशाच्या कावळ्यांना ‘आक्रमक परदेशी पक्षी’ म्हटले आहे. हे कावळे अनेक दशकांपासून जनतेला त्रास … Read more

तिरुपती मंदिर हिंदूंच्याच हातात राहणार, फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे व्यंकटेश्वर स्वामींची भेट घेतली. पूजेनंतर त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्याचे संकेत दिले. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, तिरुमलामध्ये गोविंदाच्या नावाशिवाय दुसरे काहीही ऐकू येणार नाही. इथे ओम नमो वेंकटेश्वराशिवाय दुसरा … Read more

१० लाख भारतीय कावळ्यांना ठार मारण्याचा प्लान, सरकार का उठले बिचाऱ्यांच्या जीवावर?

भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. कावळा त्यांच्या प्राथमिक परिसंस्थेचा भाग नाही. देशाच्या वन्यजीव विभागाने भारतीय वंशाच्या कावळ्यांना ‘आक्रमक परदेशी पक्षी’ म्हटले आहे. हे कावळे अनेक दशकांपासून जनतेला त्रास … Read more

मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार? शिखर धवनने केला मोठा खुलासा, सगळंच सांगून टाकलं…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनबद्दल एक जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे त्याच्या लग्नाबद्दल. अशातच आता त्याने एका मोठा खुलासा केला आहे. यामुळे याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला … Read more

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! दरात सर्वात मोठी घसरण, जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात कमालीचे चढ-उतार दिसून आले. लग्न सराईत मागणी जास्त प्रमाणात असल्याने बाजार पण तशेच होते. मागील अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकावर मजल मारली होती मात्र, सोने आणि चांदीच्या दरात अलीकडेच पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली जात आहे. आता सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर चमक दिसून … Read more

ही संधी पुन्हा नाही! खाली आपटला सोन्याचा भाव, ग्राहकांना दिलासा, करा खरेदीची घाई..

गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात कमालीचे चढ-उतार दिसून आले. लग्न सराईत मागणी जास्त प्रमाणात असल्याने बाजार पण तशेच होते. मागील अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकावर मजल मारली होती मात्र, सोने आणि चांदीच्या दरात अलीकडेच पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली जात आहे. आता सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर चमक दिसून … Read more