राष्ट्रीय

फायटर जेट्सचा वापर, आकाशावर नजर, शेख हसीना यांचा जीव भारतीय सैन्याने कसा वाचवला, वाचा स्पेशल ऑपरेशन…

काल संपूर्ण बांग्लादेशात हिंसाचार सुरु होता. देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अराजकतत्व रस्त्यावर होती. परिस्थिती हाताबाहेर होती. कोणाकडे काय शस्त्र आहे? अशावेळी आपला ...

आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात तुफान घसरण, २ तासांत ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यामुळे यामध्ये नेमकं काय घोषणा होणार याकडे ...

त्याला अजिबात माज नाही, तो जमिनीवर..! उषा नाडकर्णींकडून सुपरस्टार विजय सेतुपतीचे कौतुक, नेमकं काय म्हणाल्या?

प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव मराठी चित्रपट क्षेत्रात आदराने घेतलं जातं. अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. सिंहासन’ या मराठी चित्रपटातून उषा ताई ...

साप घरात घुसू नयेत यासाठी या वनस्पती ठेवा जवळ, साप फिरकणार सुद्धा नाही, जाणून घ्या…

विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होत असतो. हा आकडा मोठा आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण ...

काय सांगता! जगात प्रथमच एका रोबोची आत्महत्या, जिन्यावरून मारली उडी, कारण ऐकून सगळेच हादरले…

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण ...

जगात प्रथमच एका रोबोची आत्महत्या! जिन्यावरून मारली उडी, भयंकर कारण आलं समोर…

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. येथे एका रोबोटने आत्महत्या केली आहे. कामाचा ताण ...

ज्या बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 116 जणांचे जीव गेले, तो बाबा आहे कोण? भयंकर माहिती आली समोर…

कालच उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना घडली. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची ...

10 लाख भारतीय कावळे मारण्याचे आदेश! नेमकं कारण काय? सरकारचा मोठा निर्णय…

भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार ...

तिरुपती मंदिर हिंदूंच्याच हातात राहणार, फक्त ‘जय गोविंदा’चा जयघोष होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे व्यंकटेश्वर स्वामींची भेट घेतली. पूजेनंतर त्यांनी देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या ...

१० लाख भारतीय कावळ्यांना ठार मारण्याचा प्लान, सरकार का उठले बिचाऱ्यांच्या जीवावर?

भारतीय वंशाचे कावळे मोठ्या प्रमाणात मारण्याची केनिया सरकारने घोषणा केली आहे. सरकारने 2024 च्या शेवटच्या सहा महिन्यांत 10 लाख कावळे नष्ट करण्यासाठी आराखडा तयार ...