BJP : राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार
BJP : राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल, हे सांगणे अवघड असते. मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. बच्चू कडू यांनी देशात मोठ्या उलथापालथीचा अंदाज व्यक्त केला आहे. … Read more