३२ वर्ष निवडणूक लढले, दरवेळी पराभव; अखेर ५१ व्या वर्षी सरपंचपदाचा गुलाल, उमेदवार ढसाढसा रडत म्हणाला…

नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर काहींनी मैदान मारले. असे असताना आता एका ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याठिकाणी वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. असे असताना तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ५१ व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत थेट सरपंचपदाला गवसणी … Read more