उदय सामंत
Uday Samanta : उदय सामंतांच्या वडीलांच्या कंपनीचा मुंबई – गोवा महामार्गाच्या पॅचवर्क व डांबरामध्ये कोट्यावधीचा घोटाळा?
Uday Samanta : मुंबई-गोवा महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मेसर्स आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीसह सार्वजनिक ...
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! एका झटक्यात माजी मंत्र्यांसह विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी
Uddhav Thackeray : राज्यातील राजकीय हालचालींमध्ये मोठी उलथापालथ सुरू असून, शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंत्री उदय सामंत यांनी ...
Raj Thackeray :मनसे फोडायचा विचारही करु नका, ‘शिवतीर्थ’वर हायहोल्टेज बैठकीत ठाकरेंनी सामंतांना सुनावलं, गुपित फुटलं
Raj Thackeray : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. अधिकृतरीत्या ही ...
Eknath Shinde : ठाकरे गटाला भगदाड! शिंदेंचं ऑपरेशन टायगर; धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 बडे नेते संपर्कात?
Eknath Shinde : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) स्वबळावर लढण्याची तयारी ...
Uday Samanta : राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल? दावोसमधून उदय सामंतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘ येत्या 15 दिवसांत…’
Uday Samanta : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यावर असलेल्या सामंत ...
नितीन देसाई मला भेटले होते, त्यांनी सांगीतलेलं की:..; उदय सामंतांचा मोठा खुलासा, ठाकरे गटावर गंभीर आरोप
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. ...
“नितीन देसाई मला भेटले होते, त्यांचं दु:ख मी सांगितलं तर लोकांची पळता भुई थोडी होईल”
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. ...
महाराष्ट्र सरकारकडून रतन टाटांचा मोठा सन्मान, देणार ‘हा’ खास पुरस्कार
रतन टाटा हे उद्योगपती फक्त आपल्या देशातच नाही, जगभरात प्रसिद्ध आहे. संपुर्ण देशभरात त्यांचा सन्मान केला जातो. आता त्यांना महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार देऊन सन्मानित ...