नितीन देसाई मला भेटले होते, त्यांनी सांगीतलेलं की:..; उदय सामंतांचा मोठा खुलासा, ठाकरे गटावर गंभीर आरोप

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे तणावात येऊन त्यांनी असे केले होते. राजकीय नेतेही नितीन देसाईंवर भाष्य करताना दिसून येत आहे. आता शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी यावर भाष्य केलं आहे. नितीन देसाईंचं दु:ख काय … Read more

“नितीन देसाई मला भेटले होते, त्यांचं दु:ख मी सांगितलं तर लोकांची पळता भुई थोडी होईल”

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली होती. २५० कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी जीवन संपवलं होतं. कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना फसवलं होतं. त्यामुळे तणावात येऊन त्यांनी असे केले होते. राजकीय नेतेही नितीन देसाईंवर भाष्य करताना दिसून येत आहे. आता शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी यावर भाष्य केलं आहे. नितीन देसाईंचं दु:ख काय … Read more

महाराष्ट्र सरकारकडून रतन टाटांचा मोठा सन्मान, देणार ‘हा’ खास पुरस्कार

रतन टाटा हे उद्योगपती फक्त आपल्या देशातच नाही, जगभरात प्रसिद्ध आहे. संपुर्ण देशभरात त्यांचा सन्मान केला जातो. आता त्यांना महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. याचा पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती उद्योगमंत्री उदय … Read more