चिठ्ठीत नावं लिहिली, कोणालाही दोषी धरू नका म्हणत संपवलं आयुष्य, पुण्यात धक्कादायक घटना…

माफ करा, कोणालाही दोशी धरू नका, असे जमिनीवर लिहून ठेवत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अजून समोर आले नाही. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी … Read more