टोल

टोल वाचवायच्या नादात ७ जणांनी गमावला जीव, नाशिक अपघाताच्या काही मिनीटे आधी गाडीतून उतरलेल्या तरूणाने सांगीतला थरार

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर एक भीषण वाहन अपघात घडून, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात निफाड येथील एका ...