World Cup Final : भारताने वर्ल्डकप जिंकला तर 100 कोटी रुपये वाटणार, बड्या उद्योगपतीने घेतली शपथ

World Cup Final : आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी महत्वाचा दिवस आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये क्रिकेट वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. हा सामना जिंकत वर्ल्डकप कोणाचा होईल याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. गुजरातमध्ये हा सामना होणार आहे. भारताने आतापर्यंत एकही सामना हरला नाही. यामुळे भारताचाच विजय … Read more