मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने सरपंच बापाला आला राग, सगळं काही जाळून टाकलं अन्…

सध्या मुलीने कुटूंबाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे एखादी व्यक्ती किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय आला आहे. तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. येथील वारंगळ जिल्ह्याच्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने धक्कादायक कृत्य केले आहे. येथील सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं एकमेकांवर प्रेम होते. … Read more

प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या बापाची पोटच्या पोरीनेच दिली सुपारी; नंतर घडलं असं की…

आपल्या प्रेमासाठी काही लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. पण काही वेळा अशा घटना समोर येतात, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. अशीच एक घटना आता सोलापूरमधून समोर आली आहे. याठिकाणी प्रेमासाठी एका तरुणीने आपल्या वडिलांवरच हल्ला केला आहे. सोलापूरातील माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीने आपल्याच वडिलांना अपंग करण्याचा प्लॅन रचला होता. … Read more