मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने सरपंच बापाला आला राग, सगळं काही जाळून टाकलं अन्…

सध्या मुलीने कुटूंबाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे एखादी व्यक्ती किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय आला आहे. तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. येथील वारंगळ जिल्ह्याच्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने धक्कादायक कृत्य केले आहे. येथील सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं एकमेकांवर प्रेम होते. … Read more