Mumbai news : लव्ह-मॅरेज केलं म्हणून वडिलांना आला राग, आधी लेकीला संपवलं, नंतर जावयाला…

Mumbai news : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने नंतर जावयाचा खून घडवून आणला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. करण रमेश चंद्र आणि गुलनाज अशी मृत पती-पत्नीचे नाव आहेत. गोवंडी पोलिसांनी … Read more