Mumbai News : अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार, धक्कादायक प्रकार आलं समोर…

Mumbai News : मुंबई ही अनेकांचे स्वप्न असतं. नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. स्वप्ननगरी असेही मुंबईला म्हटले जाते. मुंबईत मोठी लोकसंख्या आहे. पण आता याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते.    आता अनेकांचीच जन्मभूमी असणाऱ्या या मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक शहर सोडण्याच्या विचारात असल्याची बाब समोर आली … Read more