Amravati Accident : एक डुलकी अन् १४ जणांचे आयुष्य उध्वस्त! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धीवर भीषण अपघात…

Amravati Accident : सध्या समृद्धी महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. समृद्धी महामार्ग जेव्हापासून वाहतुकीस खुला झाला आहे, तेव्हापासून अपघातांची मालिका सुरू आहे. रोज यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. या महामार्गावर आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. या महामार्गावर अजून एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता अमरावतीच्या … Read more

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा चुराडा

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग खुप चर्चेत आहे. या महामार्गावर अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत आहे. गेल्या आठवड्यात याच महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. बुलढाण्यात झालेल्या या अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सांगवीजवळ हा अपघात झाला असून यामध्ये … Read more

‘ड्रायव्हर दारुच्या नशेत होता’; २५ जणांचा जीव घेणाऱ्या बुलढाना अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात याच महामार्गावर एका बसचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. बुलढाण्यात झालेला या भीषण अपघाताने संपुर्ण महाराष्ट्रालाच हादरवले होते. या अपघाताबाबत अनेकजण संशय व्यक्त करत होते. त्यामुळे या अपघाताची तपासणी सुरु आहे. या … Read more

घराजवळ ढसाढसा रडत होती चिमुकली; कहाणी ऐकून सगळ्याच गावकऱ्यांनी फोडला टाहो

गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पळासनेरमध्ये एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिमेंट फॅक्टरीसाठी खडी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे ते कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसले होते. यावेळी … Read more

बुलढाणा अपघाताचे सत्य आले समोर; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादाक माहिती उघड, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

गेल्या वर्षभरापासून समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन करण्यात आले होते. पण त्यानंतर हा रस्ता अपघातामुळेच जास्त चर्चेत राहिलेला आहे. काहीच महिन्यात या महामार्गावर हजाराहून अधिक अपघात झाले असून अनेकांचा यामध्ये जीवही गेला आहे. शनिवारीच या महामार्गावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये २५ … Read more