धोनी-विराटसोबत राहूनही काहीच शिकला नाही; हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ स्वार्थीपणामुळे नेटकरी भडकले

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघ आणि विंडिजचा संघ यांच्यात पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यामधील तिसरा सामना मंगळवारी पार पडला आहे. हा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताच्या हातातून ही मालिका जाणार असे वाटत होते. पण … Read more