Gadchiroli News : अन्नातच कालवलं विष! घरातील 2 स्रियांनीच अख्ख कुटुंब संपवलं, घटनेमागील धक्कादायक कारण समोर

Gadchiroli News : २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली होती. पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली होती. यामध्ये चार आणि मावशी असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अहेरी तालुका हादरला होता. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले … Read more