आधी वडीलांचा मृत्यू, धुळे अपघातात भाऊ गमावला, आता आईही सापडत नाही; चिमुरडीची अवस्था पाहून अश्रू येतील

गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पळासनेरमध्ये एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिमेंट फॅक्टरीसाठी खडी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे ते कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसले होते. यावेळी … Read more