DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का! फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; ‘तो’ निर्णय राहिल्याने सगळं गणित चुकलं..

देशात काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. यामुळे दिल्लीत घडामोडी सुरू आहेत. आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल. असेही म्हटले जात आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. … Read more