Satara News: बांध कोरला म्हणून भावाला संपवले, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पण एका चुकीनं अडकला…

Satara News : सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना अहिरे (ता. खंडाळा) येथे घडली … Read more

शेतात जाऊन झोपला अन् परत कधी उठलाच नाही, अमळनेरमध्ये ३३ वर्षीय तरुणाचा भयानक मृत्यू

अमळनेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. निंदणीसाठी शेतात गेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील निम गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वासुदेव रामसिंग पाटील असे त्या विवाहित तरुणाचे नाव होते. तो ३३ वर्षांचा होता. आईवडिलांसोबत तो शेतात निंदणी करण्यासाठी गेला होता. काम झाल्यानंतर त्याच्या … Read more

१ एकर शेतात लावा ही २ हजार झाडं आणि कमवा बक्कळ पैसा, पाण्याचीही गरज नाही

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि पावसाळ्यातही पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. पाणी कमी असल्यामुळे कोणतं पिक शेतात लावायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडत असतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची त्यांना लागवड करता येत … Read more

पाण्याची कमी असल्यास १ एकरात लावा ‘ही’ २ हजार झाडं; कमवाल लाखो रूपये

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि पावसाळ्यातही पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. पाणी कमी असल्यामुळे कोणतं पिक शेतात लावायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडत असतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची त्यांना लागवड करता येत … Read more