पशुपतिनाथहून निघाले इतक्यात…!! जळगावच्या २७ भाविकांना गिळणाऱ्या अपघाताचा थरार आला समोर

महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात राज्यातील 27 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताची चौकशी केली जात आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये अनेकजण जण जखमी झाले … Read more