पोस्टाबाहेर महिलांची प्रचंड गर्दी, खात्यात दरमहा येणार ८५०० रुपये? नेमकं प्रकरण काय?

केंद्रात सत्ता आल्यास महालक्ष्मी योजना राबवणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत दिलं आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंब प्रमुखांच्या खात्यात दरमहा ८५०० रुपये थेट जमा केले जातील, असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे. यामुळे याची बरीच चर्चा झाली. सत्ता आल्यावर तुमच्या खात्यात खटाखट खटाखट पैसे जमा करु, असे राहुल गांधी एका सभेत म्हणाले … Read more