जावयासाठी धोंड्याचं जेवण ठेवलं अन् त्यानेच केला घात, अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेने सर्वच हादरले

अहमदनगर जिल्ह्यातील राहूरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आले. कौटुंबिक वादावरुन एका जावयाने आपल्या पत्नीसह आपल्या सासूची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवले आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सागर साबळे असे त्या जावयाचे नाव होते. तो कात्रड येथील सासुरवाडीमध्ये घरजावई म्हणून राहत होता. त्याने मंगळवारी … Read more