Raigad news : बहीण आगीत होरपळताना दिसली, धाकट्या भावंडांनी घेतली उडी, एकमेकांना वाचवताना भयंकर घडलं…

Raigad news : रायगड जिल्ह्यात महाड येथे घरगुती गॅसचा पाईप लीक झाल्याने मोठी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील तीन भावंडे गंभीरित्या भाजली गेली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली. याठिकाणी स्वयंपाक करायसाठी गॅस पेटवला आणि पाईप लिक झाल्याने भडका उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत तीन भावंड भाजली गेली आहे. त्याच्यावर सध्या मुंबईत … Read more

Raigad News : जगण्यासाठी पैसेच नसल्याने कोकणातील आईने २ मुलींसह ट्रेन खाली उडी मारून संपवले आयुष्य, आत्महत्येपुर्वी मैत्रीणीला म्हणाली..

Raigad News: कोकण रेल्वे खाली उडी मारून महिलेची मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ही घटना आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली. याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे … Read more

Raigad News : बंद घरातून आली दुर्गंधी, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं अन् समोरील दृष्य बघून सगळेच हादरले…

Raigad News: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या महाडमध्ये घरात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नडगाव हद्दीतील अरुण नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, शेजारच्या लोकांना सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे, असा प्रश्न निर्माण झाला. दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात … Read more

Raigad News : 3 दिवसांपासून घर बंद, घरात दुर्गंधी, दरवाजा उघडताच सगळेच हादरले, नेमकं काय घडलं..

Raigad News: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या महाडमध्ये घरात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नडगाव हद्दीतील अरुण नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, शेजारच्या लोकांना सायंकाळी सर्वत्र दुर्गंधी का येत आहे, असा प्रश्न निर्माण झाला. दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात … Read more

Raigad News : सोन्‍यासारखी मुलं सोडून जाताना वेदना होतात, सरकारला आता तरी कळेल का? शिक्षकाची आत्महत्या…

Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी आर्थिक विवंचनेतून शिक्षकाने विष पित आपले जीवन संपवले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे. महादेव जानू वारगुडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे वारगुडे यांनी … Read more